बालविवाह ही केवळ जुन्या काळातील किंवा मागासलेल्या समाजातील समस्या राहिलेली नसून आजही भारतात आणि पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेली एक भयावह सामाजिक वास्तवता आहे, याचा अस्वस्थ करणारा वेध हेरंब कुलकर्णी यांच्या ‘बालविवाह’ या पुस्तकातून घेतला आहे. नीना भेडसगावकर यांनी लिहिलेल्या या परीक्षणात ग्रामीण भाग, शहरी झोपडवस्त्या, गरिबी, शिक्षणाचा अभाव, स्थलांतर, मुलींच्या सुरक्षिततेची भ…
जागतिकीकरण, वाढतं स्वकेंद्रित जगणं, नात्यांमधला दुरावा, समाजात वाढत चाललेली असहिष्णुता आणि माणसाच्या संवेदनशीलतेवर येत असलेला ताण या सगळ्या वास्तवाकडे अत्यंत डोळसपणे पाहणारे डॉ. अश्विनी धोंगडे यांचे ‘थोडे जनातले, थोडे मनातले’ हे वैचारिक ललित लेखांचं पुस्तक वाचकांना अंतर्मुख करणारं आहे. नीना भेडसगावकर यांनी लिहिलेल्या या परीक्षणात ‘जाऊ दे मला काय त्याचं’, ‘काही बोलायचे आहे’, ‘आई बदलते आहे’, ‘ऐसी कळ…